Krushi Mitra Bharti 2026 | कृषी विभागात तब्बल 11 हजार 587 ‘शेतकरी मित्रां’ची होणार नेमणूक; 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र कृषी विभागाकडून आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यभरात तब्बल 11 हजार 587 शेतकरी मित्रांची निवड(Krushi Mitra Bharti 2026)केली जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, सातारा जिल्ह्यात एकूण 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी … Read more